थोडा वेळ असाच गेला दोघेही काही न बोलता फक्त इकडेतिकडे पाहत होतो मी एका हाताने तिच्या बोटांशी तर दुसऱ्या हाताने तिच्या गुडघ्याशी चाळा करत होतो. तेवढयात चुलतीने तिला आवाज तिला.ती जड पावलांनी उठली म्हणाली जाते रे. मी फक्त मान हलवली. परत मनात विचारांच काहूर ऊठल जे चाललय ते योग्य की अयोग्य . कुठं गेले आपले संस्कार . हे असे का झालोय आपण. खर तर मी जेव्हा होस्टेलला गेलो तेव्हा कोणतीही मुलगी किंवा बाई यांच्याकडे बघताना ही कचरायचो मनात अपराधीपणाची भावना यायची. आता मी एका पस्तीस वर्षाच्या विवाहित बाईला झवत होतो आणि घरात चुलत बहीणीशी लगट करत होतो. खरच माणूस एवढा बदलतो का? बाहेरच ठीक आहे, तरुणपणात या गोष्टी घडत असतील पण घरात? माझ डोक भनभन करायला लागल. रात्री मी जेवण करुन लगेच खोलीत आलो. योगीताचा संपर्क जास्तीतजास्त टाळायचा मी निश्चय केला.
दुसऱ्या दिवशी शेतात गेलो मोटर चालू केली. भाऊसाहेब आणि कांता आले पण आज माझी घोर निराशा झाली. कारण भाऊसाहेबाला काम नव्हत. त्याने गाडी बांधाला सोडली आणि हौदावर बैल पाणी पाजून तो बैल बांधून शेतात गेला. कांताने जाताना माझ्याकडे ओझरती नजर टाकली,तिच्या डोळ्यातली निराशा स्पष्ट दिसली. माझी खूपच चरफड झाली, मला भाऊसाहेबाचा खूप राग आला, मी मनातल्या मनात त्याला खूप शिव्या दिल्या. माणसाची काय गंमत असते बघा, मला त्याच्या बायकोला झवायच होत आणि तो तिच्यासोबत थांबला होता म्हणून मी त्याला शिव्या घालत होतो. मी बारे बदलले, पारावर येऊन बसलो, मोबाईल काढला पण मन कशातच लागेना. काय कराव ते सुचेना. घरी जाव का? पण नको तेथे गेलो की परत योगीता येऊन बसणार.
अश्याच अवस्थेत दुपार झाली मी कसबस जेवण करुन कांताची वाट पाहत बसलो. कांता धुण्याची बादली घेऊन आली, तिचा चेहरा उतरला होता. सहाजिकच होत ते. दोन दिवसांपासून तिला आजपर्यंत न मिळालेल सुख मिळाल होत. जे तिच्या आयुष्यात होईल अस तिच्या स्वप्नातही कधी आल नव्हतं ते घडल होत. शरीराला भरभरुन सुख मिळत होत. तिला जिव लावणारा तिची काळजी करणारा जोडीदार मिळाला होता. मी तिला विचारल आता कस करायच, ती म्हणाली ते इथं असताना काहीच करु शकत नाही. मी म्हणालो थोड्या वेळाने ये ना उसात गवताच निमित्त करुन तशी ती घाबरून म्हणाली नको त्यांना संशय जरी आला तरी आपल दोघांच काही खर नाही.
आमच्या गप्पा चालू होत्या तोच माझा फोन वाजला मी पाहिलं तर चुलत्यांचा फोन होता, मी फोन घेतली चुलते तिकडून बोलले समीर कुठं आहेस, मी सांगितलं मळ्यात आहे, ते बोलले अरे भाऊ आहे का तिथ त्याचा फोन लागत नाही. मी बोललो हो आहे बोलवू का, हो त्याला सांग मला अर्जंट फोन करायला. मी भाऊसाहेबाला जोरजोरात आवाज दिला तसा तो झोपडीतून बाहेर आला, मी त्याला हाताने इकडं ये अशी खूण केली. तो झपझप पावल टाकत आला, मी सांगितलं नाना ( म्हणजे माझे चुलते) तुम्हाला फोन करत आहेत तुमचा फोन लागत नाही, तसा तो म्हणाला माझ्या फोनची बॕटरी खराब झाली सारखा बंद पडतो. मी माझ्या मोबाईलवरुन नानांना कॉल केला आणि स्पीकर आॕन केला, फोन कनेक्ट झाल्यावर भाऊसाहेब बोलला " नाना मी आहे भाऊ" तसे चुलते तिकडून बोलले बैलगाडी घेऊन खालच्या मळ्यात ये मोटर जळलीय, वर ओढून ठेवलीय, वायरमनकडे नेऊन टाकायचीय, त्याने सांगितलं लवकर आणा त्याला पिंपळगावला जायचय पाच वाजता सामान आणायला.कांता 8
भाऊसाहेब बोलला नाना गाडी गळा घालून आलो लगेच.
भाऊसाहेब कांताला म्हणाला चल निघू, खालच्या मळ्यातून मोटर घेऊन गाडीत टाकतो, तु घराजवळ उतरुन घे. तशी कांता म्हणाली लगेच कस येऊ, अजून गवत घेतल नाही,घास कडवळ कापल नाही, जनावरांना काय टाकणार संध्याकाळी? तसा भाऊसाहेब माझ्याकडे वळून म्हणाला समीर तु सोडशील का हीला घरी? माझ्या मनात आनंदाचे कारंजे फुटत होते, मी बोललो हे काय विचारन झालं का भाऊ, मला काय अडचण आहे. तो बोलला तस नाही हिच्याकड बोजा असणार घासाच गवताच गठुड. तशी कांता झटक्यावर बोलली आवो गवताच गठुड माग कॕरेजला बांधीन मी आणि घासाच मांडीवर घेऊन बसन.कडवळ राहीन आज पण जाऊ द्या, कालच थोड आहे शिल्लक .
0 टिप्पण्या